१७ ऑगस्ट इ.स.१६६६(श्रावण वद्य द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या कैदेतून सुटका करून घेतली!
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १७ ऑगस्ट इ.स.१६५३ चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे यांना महाराजांनी वर्षासन नेमून दिले. चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे हे दुसरे सत्पुरुष "त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राज्यास आधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावलो" अशी महाराजांची धारणा होती. महाराजांना औरंगजेब बादशहाचा कावा समजला आणि महाराजांनी भराभर पावले उचलायला सुरुवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/uRoN9-0r0lY?feature=share 📜 १७ ऑगस्ट इ.स.१६६२ जेधे शकावलीतील नोंदीनुसार भाद्रपदशुक्ल द्वादशी शके १५८४ म्हणजे १७ ऑगस्ट १६६२ रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंतास सूरनिसी दिली. सुरनीस या फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे , राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे . महाल , परगणे यांचे हिशोब जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी . प्रस...