७ आॅगस्ट १६७५छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "कोल्हापूर" जिंकले.आजच्या दिसशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६४८ महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडावर ! किल्ले पुरंदराची अभेद्यता व भव्यता पाहून महाराज बहोत खूष झाले. भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे. हे जाणून महाराजांनी अनेक डागडुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ७ आॅगस्ट १६७५ छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "कोल्हापूर" जिंकले. आजच्या दिसशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खऱ्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६७९ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "खांदेरी-उंदेरी" किल्ल्यावर गोड्या पाण्याचे झरे खोदून तिथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६८८ स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपले मातब्बर मोहरे पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी औरंगजेब बादशह...