Posts

Showing posts from 2025

१५ जून १६७०मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ ऐतिहासिक किल्ले पुरंदरचा तह झाल्यानंतर दाउदखानची भेट घेऊन छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" कडे परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ पुरंदरच्या तहानुसार किरंतसिंह हा सरदार किल्ले कोंढाणा (सिंहगड) ताब्यात घेण्यासाठी कोंढाण्यावर आला. त्यावेळी किल्ले कोंढाण्याचा नवीन किल्लेदार "उदयभान राठोड" याला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७० मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७५ कारवारची मोहिम आटोपून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६८१ शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक !  जून महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या ...

११ जून इ.स.१६७४**छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली.

*११ जून इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली..

१० जून १६७६छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १२४६ अल्लाउद्दीन मसुद्शाहचा खून. नसीरुद्दीन महम्मद शाह दिल्लीचा सुलतान झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६४० सरनौबत नरवीर पिलाजी गोळे जयंती हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६६१ छत्रपती शिवरायांची 'कल्याण-भिवंडी'कडे मोहिम. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६६४ विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास छत्रपती शिवाजी महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले.  अजीजखान आल्याचे कळताच वाडीकर लखम सावंत त्यांच्या भेटीस गेला. भेटीत ठरल्याप्रमाणे सावंत कुडाळकर चाल करून गेला. शर्थीची झुंज मांडून त्याने मराठ्यांना पराभूत केले. कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले. अजीजखान वेंगुर्ला येथे गेला होता. या मुक्कामा...

३ जून १६७४छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७३ छत्रपती शिवाजी महाराज व थोमास निकल्स यांची किल्ले रायगडावर भेट. हुबळीच्या लुटीच्या नुकसान भरपाईचा विषय निघताच शिवाजी महाराजांनी सांगितले की 'ही लूट नेमकी कुणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न उरत नाही.' लाकूडफाटा व मीठ यांच्या व्यापारात सवलती देण्याचे महाराजांनी मान्य केले. थोडक्यात थॉमस निकल्सच्या भेटीतूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७४ छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७८ मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराजांची सनद छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयला निघायच्या अगोदर म्हणजे १६७६ ला पाटगांवला जाऊन श्रीमौनीमहाराज यांचे दर्शन घेतले आणि नंतर लगेच दक्षिण दिग्विजयासाठी दसर्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले होते.  मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराज आणि पुढचे इतर छत्रपतींनी वेळोवेळी सनदा दिलेल्या आहेत. पहिली सनद सनद...

२१ मे १६७४राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ मे १६७२ छत्रपती शिवरायांनी कुतुबशहाला खंडणीसाठी फर्मान दिले होते, ती ६६,००० होनांची खंडणी वसूल करून 'निराजी रावजी' आजच्या दिवशी किल्ले रायगडावर दाखल झाले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ मे १६७४ राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

२६ मे १६४२"शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ मे १६४२ "शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ मे १६७४ छत्रपती शिवराय व हेन्री ऑक्झन्डेन यांची रायगडावर भेट आजच्याच दिवशी २६ मे १६७४ रोजी हेन्री ऑक्झन्डेन हा शिवरायांना रायगडावर भेटला होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झन्डेन हा ह्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित दहा हजार पाहुण्यांपैकी एक होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेन्डन हा राज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्यासाठी १९ मे ला पाचाडला पोहोचला होता. शिवाजी महाराजांच्या मंचकारोहणा नंतर रायगडावर उपस्थित असलेला इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन ह्याने शिवाजी महाराजांना भेटवस्तू दिल्या. त्यामधे एक मुल्यवान अंगठी, एक हजार सहाशे रुपये व एक खुर्ची हे होते. त्याने शंभू बाळाला व काही मंत्र्यांना मिळून ३०६५ रुपयांची भेट दिली. हेन्रीने त्याच्या रोजनिशीत राज्याभिषेकाचा वृतांत दिला आहे. ह्या समारंभात तो काही दिवस रायगडावरच भवानी टोकाजवळ राहिला होता. इंग्रज किंवा इतर पाश्चात्य सत्तांनी राज्याभि...

२० मे १६७३छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १४९८ पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६६५ किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६७३ छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६७७ जिंजी स्वराज्यात दाखल २० मे १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६८२ छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १७६६ मल्हारराव होळकर यांचे निधन ( जन्म - १६ मार्च १६९३ ) ...

१६ मे १६४८छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगडबांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६४० छत्रपती शिवाजी महाराजांचा फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी लालमहाल, पुणे येथे विवाह. सईबाईंना एकूण ४ संतती. ३ मुली म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि १ मुलगा म्हणजेच छत्रपती शंभुराजे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४८ छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगड बांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४९ शहाजीराजेंची सन्मानपूर्वक मुक्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी (छत्रपती शिवरायांचे मोठे बंधु) फर्रादखानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शहाजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सन्मानपूर्वक सशर्त सुटका केली. त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला तर थोरले बंधू संभाजीराजेंना बेंगलोर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण दिलेरखान...

११ मे १६७८*सातारा प्रतापगडमार्गे "छत्रपती शिवराय" रायगडावर दाखल.

Image
११ मे १६७८* सातारा प्रतापगडमार्गे "छत्रपती शिवराय" रायगडावर दाखल.#sort #राजे #दिनविशेष #मराठासाम्राज्य #रयत #मराठी #रायगडावर #छत्रपतीशिवराय #11मे Nitin Appaso Ghadage

९ मे १६७४छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकार्‍यांना आदेश"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन "रायगडाकडे" रवाना.

९ मे १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकार्‍यांना आदेश "राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन "रायगडाकडे" रवाना.

मेहेरबान श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, राजेसाहेब औंध (१८४८-१९०१) ...

Image
मेहेरबान श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, राजेसाहेब औंध (१८४८-१९०१) ...

*५ मे १६५८*विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले.

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 📜* 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *५ मे १६५८* विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *५ मे १६६१* एका वलंदेजी पत्रात राजांच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते राजांनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे. फेब्रुवारी १६६० ला दाभोळही राजांच्याकडे आले व त्याच सुमारास कुडाळचा किल्लाही त्यांनी जिंकला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *५ मे १६६३* गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती.  १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *५ मे १६८०* छत्रपती संभाजी महाराजांनी रामजी नाईक ठाकूर या वकीलाबरोबर गोव्याचा विजरई यास 'सलोख्याचे...

४ एप्रिल १६७९छत्रपती शिवरायांची विजापूरजवळ 'शहापूर' येथे स्वारी.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६२३ पेट्रोडीला व्हेल पोर्तुगीज लिहितो कि, ‘मी चौल बंदरातून निघून दंडराजपुरी बंदराच्या जवळून गेलो हे एवढेच बंदर निजामशहाच्या ताब्यात आहे.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६६३ छत्रपती शिवाजी महाराज 'किल्ले सिंहगड' वर दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६७० नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६७२ निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू ! अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी !! दि. ४ एप्रिल १६७२ – चैत्र  वद्य द्वितीया, शके १५९४ या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक ओवीबद्ध पत्र पाठवले. “निश्चयाचा माहामेरू...” अश्या शब्दांनी सुरुवात होणारी आणि शिवरायांचे गुणसंकीर्तन करणारी ही शिवप्रशस्ती अलौकिक आहे. हे काव्य मोठे आहे पण त्यातील निव...

३एप्रिल १६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीकडे जात असताना मद्रास जवळ पोपोलम या ठिकाणी मुक्काम केला होता.#शिवकालीनदिनविशेष

३एप्रिल १६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीकडे जात असताना मद्रास जवळ पोपोलम या ठिकाणी मुक्काम केला होता.#शिवकालीनदिनविशेष #शिवकालीन_इतिहास_मराठ्यांचा #शिवाजीमहाराजयांचेअगंरक्षक #छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार #जिंजीचा_किल्ला_वेढा_आणि_मराठे🔥 @nitinghadge9

२ मे १६५६छत्रपती शिवरायांनी "रायगड किल्ला" ताब्यात घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला होता.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ मे १६५६ छत्रपती शिवरायांनी "रायगड किल्ला" ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला होता.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ मे १६६५ मुघल सरदार दाऊदखान किल्ले सिंहगडाच्या दिशेने नासधूस करीत जावू लागला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 २ मे १६८३  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राजव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांचे निधन. असा कोश तयार करणारे महारक मध्ययुगातील एकमेव राज्यकर्ते 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ मे १७३९ बुधवारी वसईच्या तटाजवळ सुरुंग लावले त्यात डाव्या बाजूचा सुरुंग उडाला आणि उजव्या बाजूचा उडाला नाही. यात अचानक मराठी फौजा धीर न धरता पुढे गेल्याने फौजेचे नुकसान झालं. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ मे १८१८ त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे ...

१४ एप्रिल १६६७ किल्ले रांगण्याला आदिलशाहीचा वेढा. १४ एप्रिल ते १२मे १६६७ या काळामध्ये रांगण्याला बेहलोलखान व व्यंकोजी राजे यांनी वेडा दिला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी 6000 होन खर्च केल्याचा पुरावा इतिहासामध्ये सापडतो.#

१४ एप्रिल १६६७ किल्ले रांगण्याला आदिलशाहीचा वेढा. १४ एप्रिल ते १२मे १६६७ या काळामध्ये रांगण्याला बेहलोलखान व व्यंकोजी राजे यांनी वेडा दिला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी  जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी 6000 होन खर्च केल्याचा पुरावा इतिहासामध्ये सापडतो.#किल्लेरांगणा #आदिलशाही #छत्रपतीशिवराय #व्यंकोजीराजे #होण @nitinghadge9

घडामोडी ज्याच्या साक्षीनं घडलाय तो यमाईचा डोंगर मात्र खंबीरपणे उभाय...औंधमध्ये राजा मात्र नाही.. आज औंधच्या राजाची पुण्यतिथी...अभिवादन..

"बाळ, तू शिकला नाहीस तरी चालेल. पण तू टाकीत जा." विद्यार्थी असलेल्या गजानन दिगंबर माडगूळकर यांना औंधच्या राजांनी सांगितलं. औंधचा राजा या धड्यातील एक वाक्य.पुढे गदिमानी त्यांच्या शब्दाचं सोनं केलं.कथा -कादंबऱ्या लिहिल्याच पण अनेक चित्रपटकथा लिहून'टाकीत जा'हा राजाचा आदेश सत्यात उतरवला. गावाकडे जाताना औंधच्या यमाई डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यावरचे लाईटचे खांब डिसतात.याच देवीच्या दर्शनासाठी अगदी कन्नड मुलुकातून लोक येतात.इथून औंधच्या राजाने राज्यकारभार केला.महात्मा गांधी यांच्याकडून त्यांनी आपल्या राज्याची घटना लिहून घेतली होती.देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगोदर राजाने प्रजेला राज्य दिल होतं. 72 गावात ग्रामपंचायती स्थापन केल्या होत्या.आमचं गाव याच संस्थानात होतं. गावात ग्रामपंचायत होती अगोदरच. याच प्रदेशात ब्रिटिश सरकारला हादरा देणारा उठाव झाला.कुकुडवाड भागात बाज्या बैज्याने बंड केलं.तर पश्चिम भागात प्रतिसरकारची चळवळ उभा राहिली. औंधचे राजे या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ब्रिटिश राजवट आणि औंध सरकार यांच्यात एक अलिखित करार होता की, पोलीस खात्याने एकमेकांच्या राज्यात ...