इतिहास,किल्ले,छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास, मराठा इतिहास, ऐतिहासीक घराणी,प्राचीनमंदिरेवस्तू,नांणी,वाडे,समाधी,वीरगळी,शिलालेख,मंदिरे,आध्यत्मिक लेख,संत साहित्य,देशभक्त सामाजिक कार्यकर्ते याची माहिती पर लेख,आपल्या आजू बाजूची माहिती साध्या भाषेत या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.तरी तुम्ही भर भरून प्रतिसाद देणार हे गृहीत धरून माझी हक्काने विनंती करतो. लेख, माहिती आवडली तर इतरांना शेअर करा आणि काही त्रुटी असतील तर मला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद आपला मित्र नितीन घाडगे.
धार्मिक क्षेत्रात राष्ट्रकूट राजे सहिष्णू आणि उदार होते. बौद्ध, जैन, मुस्लिम, शैव, वैष्णव या सर्वांना त्यांनी समभावाने वागविले व सहकार्य दिले.
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
अमात्याने काही द्रम्मांच्या देणग्या दिल्या होत्या. गुजरातेतील
गंगा, दशावतार गुहा, वेरूळ.सामंत राष्ट्रकूट शाखेच्या दंतिवर्म्याने कांपिल्य तीर्थातील विहाराला ग्राम दान केले होते. पहिला अमोघवर्ष व त्याचा पुत्र दुसरा कृष्ण यांनी जैन देवालयांना देणग्या दिल्या होत्या. जैनमुनी जिनसेन आणि गुणभद्र हे अनुक्रमे त्यांचे गुरू होते. हिंदू धर्म तर अत्यंत ऊर्जितावस्थेस पोचला होता. पहिल्या कृष्णाच्या काळात वेरूळ येथे जगातले एक आश्चर्य म्हणून गणलेले कैलास लेणे कोरले होते. राष्ट्रकूटांच्या ताम्रपटाच्या आरंभी विष्णू व शिव या दोन्ही देवांना नमन केले आहे. राष्ट्रकूटांच्या काळी श्रौत यज्ञ प्रचारातून गेले होते पण त्या राजांनी अनेक महादाने करून ब्राह्मणांना पंचमहायज्ञांच्या अनुष्ठानाकरिता शेकडो गावे आणि हजारो सुवर्ण आणि द्रम्म नाणी दिली होती. चौथ्या गोविंदाला त्याच्या अनन्यसाधारण दातृत्वामुळे सुवर्णवर्ष नामक बिरुद मिळाले होते. धार्मिक क्षेत्रात राष्ट्रकूट राजे सहिष्णू आणि उदार होते. बौद्ध, जैन, मुस्लिम, शैव, वैष्णव या सर्वांना त्यांनी समभावाने वागविले व सहकार्य दिले. मुसलमानी धर्माच्याही बाबतीत त्यांनी उदार धोरण ठेवले होते. त्यांना मशिदी बांधण्यास परवानगी दिली होती व कित्येक प्रदेशांवर मुसलमानी प्रांताधिपती नेमले होते. मुसलमानी लेखकांनी राष्ट्रकूटांच्या या उदार धोरणाची प्रशंसा गेली आहे.
संदर्भ : 1. Altekar, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.
2. Ganguli, O. C. Goswami, A. The Art of the Rashtrakutas, Bombay, 1958.
3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1970.
5. Yazdani, Gulam, Ed. The Early History of the Deccan, Two Vols., London, 1960.
६. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.
मनसबदार कामराज राजेघाटगे मुळं पुरुष घाटगे उर्फ घाडगे घराणे.* प्राचीन सूर्यवंश.राष्ट्रकुट वंशज,राठोडवंश घाटगे ही पदवी मनसबदार कामराज राजेघाटगे यानी मिळवली . *मनसबदार,वजिर,जहांगीरदार,संस्थानिक,आणि सरदारांमध्यें राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे.ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडीलो पराजित वतन 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.हेच कामराज घाटगे घराण्याचा जन्माला आलेला न्यात असलेल्या पैकी एकमेव पुरूष आहेत.ते आपलं मुळ पुरुष होय.प्राचीन काळमुख वंश,राठोड राजपुत/महाराष्ट्रात राष्ट्रकुट/घाटगेउर्फ घाडगे त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी ...
राजे राष्ट्रकूट उर्फ ,राठोड उर्फ घाटगे/ घाडगे राजवंशाचा कुलाचार ----------------- --------------नितीन घाडगे @..............✍️ सार्वभौम सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे राष्ट्रकूट याचे वंशज राठोड यांना घाटगे 'किताब मिळाला घाटगे अर्थात घाडगे कुळातील तसेच पडनावाने राहणाऱ्या इतर सर्व वंशजांसाठी त्यांचा कुलाचार अथवा वंशजांसाठीची मंगल कार्यात उपयुक्त असलेली आवश्यक माहिती खाली दिली आहे..... 👉 टीप : कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी... 👉 कुळ - राजे राष्ट्रकूट वंशज असणारी सूर्यवंश असणारी शाखा अपभ्रंश होऊन राठोड उर्फ घाटगे घाडगे 👉 गोत्र - कश्यप 👉 देवक - मूळ देवक सूर्यफुल/ कागल भागामध्ये घाटगे साळुंखीपंख लावतात. 👉 विशेष सूचना :कागलकर हे मूळचे मलवडी (खटाव)मूळ पुरुष कमराज घाटगे याच्यावंशज शाखा आहे परंतु कोणत्या तरी कारणाने साळुंखीपंख वापरतात .परंतु घाटगे कुळ सूर्यवंशाचे असून देवक:-सूर्यफुल आहे.तर काही भागात पाचपालवी सुद्धा देवक म्हणून सांगितली जाते पुरोहित याच्या कडून. कारण दे...
पानिपत आणि रहिमतपूरकर माने ऑगस्ट 1726 मध्ये सरदार तुळाजी माने व त्यांच्या सोबतीला असलेलं बरेच मानेंचे पुरुष व भुईंजकर सरदार रायाजी जाधवराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी संताजी बिन तुळाजी माने यांचे दत्तकविधान केले. त्यानंतर संताजी माने हे चौथाईचा कारभार पाहू लागले. 👉 संताजी माने यांना दोन मुले झाली. 1)थोरले सुल्तानजी माने व 2)धाकटे सुभानजी माने. मराठ्यांच्या उत्तर मोहिमेसाठी इ.स 1759-60-61 (पानिपत) संताजी माने यांनी आपले धाकटे चिरंजीव सरदार सुभानजी माने यांना स्वतःच्या हुजरतीतील स्वार देऊन त्यांची रवानगी केली. 👉 यावेळी सरदार सुभानजी माने यांच्याबरोबर 1.सरदार फत्तेसिंह माने, 2.सरदार विठोजी माने, 3.सरदार दत्ताजी माने ही मंडळी सुद्धा आपापले स्वार घेऊन मोहिमेत सामील झाले होते. 👉 पानिपतच्या पराभवानंतर सर्व बचावलेले सरदार रहिमतपूर ला परत आले. 👉 परंतु सरदार फत्तेसिंह माने यांनी माळव्यात राहण्याचा निर्णय घेतला. 👉स्वतंत्रवृत्ती हे बहुधा माने मंडळींच्या रक्ताचे वैशिष्ट्यच त्याला सरदार फत्तेसिंह माने हे काही अपव...
Comments
Post a Comment