२२ जून १६७०*मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता.

२२ जून १६७०*
मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.
माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता. मराठ्यांनी लाकडी फळ्या वापरुन बचावाची तयारी केली. अशा रीतीने फळ्यांचा वापर करुन ते तटापर्यंत गेले व दोरी लावून आत प्रवेश केला. आतल्या सैन्याने चटकन हत्यारे टाकली व कर्नाळा किल्ला घेतला शिवाय पावसाळ्यापूर्वी कल्याण प्रांत ही काबीज केला.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४